शिवाजी विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीची प्रचिती देताना विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि त्यांच्या जनावरांसाठी सुमारे ५७ क्विंटल ...
दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या राज्यातील गावांसाठी दोन अतिरिक्त सवलती लागू करण्यास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील ...
तूर डाळीच्या टंचाईनंतर वाढलेल्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या छापासत्रामुळे तूर आणि चना डाळींच्या किमतीत आठ दिवसात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घट झाली ...
पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे हैराण झालेल्या लातूर जिल्ह्यात सत्तारभार्इंनी आपला जगावेगळा घोड्यांचा छंद जिवापाड जपला आहे. त्यांच्या तबेलात देश-विदेशातील २२ घोडे असून ...
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १ मे १९६० रोजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य निर्मितीचा समारंभ व राज्याच्या नकाशाचे अनावरण ...
मुंबई पोलीस दलातील शारीरिक चाचणी परीक्षा संपत आल्याने आता लेखी परीक्षेबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी शहर व उपनगरातील उपलब्ध असलेल्या महाविद्यालय ...