नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांच्या माथी २८ ते ३२ कोर्सेस मारले जातात. या कोर्सेसच्या नावाखाली जवानांच्या होत ...
वैद्यकीय प्रवेशाच्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात ‘नीट’मधील गोंधळात रविवारी आणखी भर पडली आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमधील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये परीक्षेसाठी गेलेल्या ...
दोन लहानग्या भावंडांना दोनदा वाऱ्यावर सोडणाऱ्या जन्मदात्या आईपासून दूर करत उच्च न्यायालयाने अखेरीस त्या बालकांना दत्तक घेण्याची परवानगी अमेरिकन दाम्पत्याला दिली. ...
लग्नाची सर्व तयारी झाली... लग्नपत्रिकाही वाटून झाल्या... लग्नाला अवघे चारच दिवस उरले होते. तोच काजूपाडयातील प्रदीप मंगल तारवी या नवरदेवाला मोटारसायकलवरुन येतांना अपघात झाला. ...
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर यंदाच्या वर्षी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दुष्काळजन्य परिस्थिती एवढी नसली तरी किनारपट्टी भागातील ...
दिवसेंदिवस पारा जसा वाढत आहे तसतशी पाण्याची पातळी देखील जलदगतीने घटत आहे. काही ठिकाणी पाण्याचे स्रोतच आटल्याने संगमेश्?वर तालुक्यामध्ये पाणीटंचाईची भीषणता ...
गेल्या २४ तासांत अकोल्याचे कमाल तापमान पुन्हा ४५ अंशावर पोहोचले आहे. राज्यातील अन्य ठिकाणच्या तापमानाच्या तुलनेत अकोल्यात नोंदविण्यात आलेले तापमान सर्वाधिक ...