शासनाच्या असामंजस्य धोरणामुळे समाजविघातक प्रवृत्तींना पोषक वातावरण तयार होत आहे़ व्यक्ती स्वातंत्र्य, समता, विकास यांना फाटा देऊन एक चौकटीबद्ध अजेंडा राबविला ...
जालन्याजवळील दरेगाव येथे होणाऱ्या ‘ड्रायपोर्ट’च्या घोषणेनंतर वर्षभरातच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. दरेगाव ते जवाहरलाल नेहरूपोर्ट ट्रस्टपर्यंत (जेएनपीटी) ...
राज्यात नरभक्षक म्हणून नोंद असलेले वाघ, बिबटे व इतर वन्यपशु बंदिस्त असून त्यांचा कारावास संपविण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. नागपूर येथील गोरेवाडा प्रकल्पात नरभक्षक ...
शनिशिंगणापूर येथे दर्शनाची परवानगी मागितली असती तर कदाचित मिळाली नसती म्हणून तरुणीने चौथऱ्यावर जावून दर्शन घेतले असावे. शनीदेवाला महिला व पुरुष समान असल्याचे ...
राज्यातील भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. मात्र, विधिमंडळात काँग्रेसचे नेतृत्व आक्रमक नाही. पक्षाला सक्षम विरोधक म्हणून भूमिका निभावता आलेली नाही, अशा शब्दांत माजी ...
डाळ घोटाळ्यात फक्त अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापटच नाही, तर आणखी काही मंत्री सहभागी असल्याची काँग्रेसची माहिती आहे. हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला ...
मागील वर्षी गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी सुरू केलेल्या पहिल्या एसी डबल डेकरला नंतर रेल्वे प्रशासनाकडून सायडिंगला ठेवण्यात आल्यानंतर आता रेल्वेकडून दुसरा ...
नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीमएसीपैकी आतापर्यंत १०.७४६ टीमसी पाणी सोडण्यात आले आहे. उर्वरित २.४४ टीमसी पाणी जायकवाडीमध्ये ...