कायामकुलममध्ये (केरळ) ३१ जुलै १९०२ रोजी जन्मलेल्या शंकर यांना भारतीय व्यंगचित्रांचे पितामह मानले जाते. कुटुंबीयांच्या इच्छेनुसार १९२७ मध्ये मुंबईत विधी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या शंकर यांचे ...
भामरागड वनपरिक्षेत्राच्या जंगल परिसरात लागलेल्या वणव्याचे क्षेत्र मोजण्यासाठी गेलेल्या तीन वनरक्षकांना अज्ञात नक्षल्यांनी जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. ...
कार्टूनला एका वेगळ्या स्तरावर नेण्यात आलं आहे. अॅनिमेशनच्या सहाय्याने कागदावरचं हे निर्जीव जग जिवंत करण्यात आलं आहे. मात्र तरीही हे जग बनवण्यासाठी पहिली गरज असते ती व्यंगचित्रकाराची. ...
बस भाड्यात कपात करणार, ही भाजपाची घोषणाबाजी अखेर धूळफेकच ठरली़ बस मार्गांमध्ये नवे टप्प्यांचा समावेश करुन भाडे कमी केल्याचे बेस्ट उपक्रमाने भासविले आहे़ ...
मसान चित्रपटसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा दिग्दर्शक नीरज घायवान यानं मिळालेल्या पुरस्कारातील रकमेपैकी 50 हजारांची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी देऊ केली आहे. ...
शासकीय पाणी योजनेवरुन खासगी टँकर भरण्यास विरोध केल्याचा राग आल्याने पाच जणांनी पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याची घटना मंगळवारी रात्री घडली़ ...
नमामी चंद्रभागा ही योजना केवळ चंद्रभागा नदी स्वच्छतेची नाही तर भीमेच्या उगमस्थानापासून शुध्दीकरणाची आहे ती केवळ वीस कोटीत होत नाही तर या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी याला किती खर्च येईल ...
पंढरपूरकरांनी फक्त जमिन उपलब्ध करुन द्यावी त्यावर आम्ही राज्यातील सर्वोत्तम संकिर्तन सभागृह बांधू ही रुक्मिणी मातेच्या माहेरून आलेल्या माणसांची भेट असेल ...