राज्यात पडलेल्या दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील दोन नद्यांना पुनर्जीवन देऊन ६० गावांमध्ये बंधारे बांधण्याचा संकल्प संघाने केला आहे. ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईस्थित 'हॉटेल दिल्ली जायका' चा लिलाव झाला असून ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी ४.२८ कोटीला खरेदी केले आहे. ...
वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येमुळे राज्य सरकार एमएमआरडीए क्षेत्रातील अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि नवीन पनवेल उलवे या भागासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा विचार करत आहे. ...
हिट अँड रन केसप्रकरणी सलमान खानविरुद्ध सरकारी वकिलांनी नोंदवलेल्या साक्षी-पुराव्यांत अनेक त्रुटी राहिल्याचे उच्च न्यायालयाने निकाल वाचनावेळी निदर्शनास आणले. ...
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे,अशी एकमुखी मागणी करीत काँग्रेसने मंगळवारी नागपूर दणाणून सोडले.लाखोच्या संख्येने राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला. ...