दहीहंडीप्रकरणी राज्य शासनाने नियम न पाळल्यास सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असे याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
पिण्यासाठी व अन्य दैनंदिन वापरासाठी पुरेसे पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, हे अधोरेखित करीत मुंबई उच्च न्यायालयाने दापोली तालुक्यातील म्हैसोंडे गावाला महिनाभरात ...
मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी पथकाने दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी लातूर व परभणी जिल्ह्यांत जणू उंटावरुनच पाहणी केली. एकेका गावशिवारात केवळ पाच मिनिटांत फेरफटका ...
विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील २ हजार ५०४ सिंचन विहिरींचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. तथापि, या विहिरींसाठी यानंतर कोणतीही मुदतवाढ ...
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन करणे योग्य नाही, अशी ताठर भूमिका प्राध्यापकांनीच घेतल्यामुळे ...
प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत अकोल्याच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गत तीन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. ...
मुंबई महानगर क्षेत्रात सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निधीतून ५०० कोटी रु पये शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...