राज्यात सागरी वाहतूक आणि त्याद्वारे पर्यटनाला चालना देण्यासाठी जल वाहतूक महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ...
राज्यातील यंदाच्या भीषण पाणीटंचाईचा फटका शासनाच्या हागणदारीमुक्त गाव अभियानालाही बसला आहे. प्यायलाच पाणी नसल्याने शौचालयाच्या स्वच्छतेसाठी कुठून आणणार, असा ...
बीड, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि जळगाव या सात जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेने शेतकरी आत्महत्या कमी झाल्याची माहिती संबंधित ...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना तातडीने करता याव्यात यासाठी विभागीय महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आर्थिक अधिकार शासनाने वाढविले आहेत. तात्पुरती पूरक नळ ...
निलंगा तालुक्यातील अंबुलगा परिसरात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे़चाकूर शहरात शुक्रवारी दुपारी गारांचा पाऊस झाला़ ...
निलंगा तालुक्यातील अंबुलगा परिसरात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे़चाकूर शहरात शुक्रवारी दुपारी गारांचा पाऊस झाला़ ...