राज्य सरकारच्या सुधारित गोवंश हत्याबंदी कायद्याची घटनात्मक वैधता उच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम केली. मात्र या कायद्यातील कलम ५ (डी) व ९ (बी) अवैध ठरवून उच्च न्यायालयाने ...
गतवर्षी अपुरा पाऊस पडल्यामुळे मुंबईतही पाणीप्रश्न पेटला आहे़ दरम्यान, तानसा पश्चिम जलवाहिनीवर तातडीच्या दुरुस्तीचे काम येत्या मंगळवारी हाती घेण्यात येत आहे़ ...
लातूरला रेल्वेद्वारे आतापर्यंत सुमारे पाच कोटी लीटर्स पाणी आणण्यात आले असले तरी वाटपात सुसूत्रता नसल्याने अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ...
एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करीत भाडेतत्त्वावरील ‘एसी शिवशाही’ बसेसची घोषणा केली. मात्र ही घोषणा करून तीन महिने उलटले तरी या बस अद्याप ताफ्यात दाखल ...
बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या जेट एअरवेजच्या कर्मचारी निधी चाफेकर शुक्रवारी मुंबईत परतल्या. सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी ...
केंद्र सरकार आणत असलेल्या नवीन बांधकाम नियमावलीमध्ये बांधकाम विषयक जादा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार असल्याचे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या ...
कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) घेतलेल्या दहावी (आयएससीई) आणि बारावी (आयएससी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. ...
राज्यातील डान्सबार कोणत्याही परिस्थितीत सुरू होता कामा नये, अशी मागणी करीत शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांनी आझाद मैदानात निदर्शने केली. राज्यात एकतरी डान्सबार ...
राज्यातील सद्य:स्थिती आणि कायदा लक्षात घेता, जनहितासाठी गोवंशाचे रक्षण करणे आवश्यक आहे, ही सरकारची भूमिका स्वीकारार्ह आहे. विधिमंडळाने विचारपूर्वक घेतलेल्या ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कृत्रिमपणे आंबे पिकवण्याच्या प्रकाराचा भंडाफोड शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केला. दोन पेढ्यांवर छापा टाकून ...