दुष्काळाचे अनिष्ट चक्र भेदण्यासाठी दीर्घकालीन तसेच तातडीच्या उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. परंतु, भाजपा-शिवसेना युतीकडून प्रत्यक्षात कुठलीही कामे होताना दिसत नाहीत ...
कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हे संकट येण्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. देशात सध्या कांद्याचे मोठे उत्पादन झाले असून मागणी कमी आहे. ...
जालना शहरातील रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. यामुळे नगरपालिकेच्या वीजबिलामध्ये ५० टक्के बचत होईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जालन्याचे पालकमंत्री ...
कृषी विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणून तिथे शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन व्हावे, यासाठी कोल्हापुरात ‘कृषिभवन’ उभे करणार असून त्यासाठी निधीची ...
टाटांच्या सहा धरणांमधील पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्यावे, या मागणीसाठी जलअभ्यासक प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा, सोलापूर, सांगोला, लोणावळा येथील ...
‘गर्लफ्रेंड’बरोबर असलेल्या संबंधात आड येणाऱ्या डॉक्टर पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या डॉक्टरचा प्रकार एका निनावी पत्राद्वारे गुन्हे शाखेच्या एका पथकाने उघडकीस ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मेच्या अखेरीस तर दहावीचा निकाल जूनच्या ...
महाराष्ट्रात एक कोटी ३६ हजार खातेधारक शेतकरी असून त्यातील ५८ लाख शेतकरी कर्ज घेतात. उर्वरित शेतकरी सावकार किंवा मग इतर स्त्रोतांकडून कर्ज घेतात. हे लोक कृषीपत ...