राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संमती मिळवून संघ मुख्यालयात दाखल झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
दुष्काळ निवारणासाठी केंद्र व राज्य शासन असंवेदनशील आहे़ तातडीच्या उपाययोजना तर, केलेल्या नाहीतच, पण कायमस्व्ांरुपी योजना करीत असल्याचा कांगावा सरकार करीत आहे ...
कल्याण-डोंबिवली शहरांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सहभाग घेतला पाहिजे. मुले जसे आईवडिलांचे ऐकतात, त्याचप्रमाणे आता मुलांचेही पालक ऐकू लागले आहेत ...