पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुक्यातील अंगणवाड्यांना वीज जोडण्यासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी लवकरच आढावा बैठक घेण्यात येईल, अशी माहिती ऊर्जा, नवीन ...
रासायनिक पदार्थांचा वापर न करता फळ पिकवणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करणार असल्याची माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधान ...
यापुढे औचित्याच्या मुद्यावर संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी एक महिन्याच्या आत उत्तर दिले पाहिजे. जर उत्तर दिले नाही तर त्यासाठी उशीर का झाला याच्या कारणांसह उत्तर दिले ...
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या एका गावात पाण्याचा टँकर सुरू झाला नाही म्हणून सरपंचाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हे सरकार साधे पिण्याचे ...
शेतकऱ्यांना न्याय आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलन आणि चळवळीच्या माध्यमातून आयुष्यभर लढा देणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आणि माजी खासदार ...
सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार आहे. २४ डिसेंबर रोजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर अधिवेशनाचे ...
विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेऊन त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. ...
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला कॉन्स्टेबल धनश्री पेडणेकर यांच्या अन्याय व मानसिक छळप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिले आहेत. ...