किरकोळ कारणातून श्रीरामपूरमध्ये रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भडकलेल्या दंगलीनंतर सोमवारी शहरातील वातावरण निवळले. मात्र, भीतीमुळे व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नाहीत. ...
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पाणी वाटपबाबत प्राधान्य कोणाला यावरून वातावरण तापले असताना आता सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणे उद्योगांना अनिवार्य करण्यात येणार आहे ...
गोदावरी आणि प्राणहिता नद्यांवर तेलंगणमध्ये बांधण्यात येणाऱ्या मेडिगड्डा धरणाने महाराष्ट्र किंवा तेलंगणमधील एकही गाव किंवा घर पाण्याखाली जाणार नाही. ...
महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात मिळालेल्या लाचेच्या पैशांतून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी इंडोनेशियामध्ये ३० कोटी रुपयांत कोळसा खाण विकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या गाडीला रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर झालेल्या बाचाबाचीतून अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला ...
जानेवारीतच पाण्याअभावी अनेकांचे बोअरवेल बंद पडले़ शेतातील पिके जळाली़ मात्र पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावात बोअर वेलचे पाणी बंद होऊन पाच महिने उलटल्यानंतर ...
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरील उपचारासाठी चांगले डॉक्टर्स तयार व्हावेत यासाठी मुंबईच्या टाटा स्मारक रुग्णालयाने पुढाकार घेतला असून १२० डॉक्टरांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ...
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना झालेली अटक सत्तेच्या गैरवापरातूनच झाल्याचे दिसत आहे, असा आरोप करीत याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच योग्य ती भूमिका घेऊ ...