मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने एअर इंडियाला ९० टक्के आॅन टाइम परफॉर्मन्सचे (वेळेवर उड्डाण) लक्ष्य निर्धारित करण्यास सांगितले होते, परंतु त्याचा परिणाम अद्यापही दिसलेला नाही. ...
आदेश देऊनही ८० टक्के एफआरपी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय३ साखर कारखान्यांचे ऊस गाळप परवाने रद्द करण्यात आले ...
राज्यातील तुरुंगांमध्ये व्यायामशाळा सुरू करण्यासंबधीचा प्रस्ताव तुरुंगाचे अधिकारी लवकरच सादर करणार आहेत. तुरुंगातील कच्च्या कैद्यांची काहीही शारीरिक हालचाल/व्यायाम होत नसल्यामुळे ...
उच्च न्यायालय प्रशासनाच्या पूर्व संमतीशिवाय राज्य सरकार राज्यात नवीन दिवाणी व फौजदारी न्यायालये स्थापन करू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
रयत शिक्षण संस्थेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या भरतीसंदर्भात विधी व न्याय विभागाचे मत घेऊन मार्ग काढणार, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले ...
दरवर्षीप्रमाणे जळगाव जामोद तालुक्याती भेंडवल येथील भविष्यवाणीस सुरूवात झाली असून या मांडणीचे भाकित आज सकाळी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार यावर्षी पाऊस साधारण स्वरूपात चांगला होणार आहे. ...