मुंबईची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी कोयनेचे वाया जाणारे ६७ टीएमसी (१टीएमसी =१अब्ज) पाणी बंद पाइपलाइनद्वारे आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय नदीजोड प्रकल्पविषयक समितीसमोर ठेवण्यात आला आहे. ...
वांद्रे टर्मिनसवरुन रिक्षेने घाटकोपरला जायला निघालेल्या २० वर्षाच्या तरुणीवर अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
लग्न आणि मरण सोडू नये, अशी ग्रामीण माणसाची पक्की धारणा आहे. या दोन प्रसंगी शत्रूच्याही घरी गेलेच पाहिजे. पण गुरुवारी नेर तालुक्याच्या दगडधानोरा गावात एका वयोवृद्ध ...
जपानमधील कोयासन विद्यापीठात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ...
तब्बल तीन महिने उलटूनही फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधील (एफटीआयआय) आंदोलनावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यात हस्तक्षेप करण्याची विनंती आता ...
महाराष्ट्रातील सरकारी यंत्रणेचा सुस्तपणा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची परवानगी देण्यास होणारा विलंब यामुळे राज्यातील अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे थंडबस्त्यात ...
अहेरी तालुक्यातील पेरमिली वनपरिक्षेत्र कार्यालय तसेच धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ग्राम पंचायत कार्यालयामधील दस्तावेज व फर्निचर नक्षलवाद्यांनी मध्यरात्री जाळून टाकले. ...