स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी यासाठी आता निर्णायक लढा देण्याचा एल्गार केला आहे. ...
हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करीत जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर जिल्ह्यातील अन्सार शेख याने वयाच्या बाविसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली ...
नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवड नगरसेवकांऐवजी आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. याशिवाय, नगरपालिकांमध्ये दोन वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात येणार आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एमबीबीएस आणि डेन्टलच्या प्रवेशासाठी ‘नीट’वर शिक्कामोर्तब केल्यानंतर नीट की सीईटी, हा तिढा सुटला असला तरी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाबाबतचा संभ्रम कायम आहे ...
उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णाचे दान केलेले अवयव ग्रीन कॉरिडोरमुळे केवळ चार तासांत नाशिकहून पुण्याला रवाना करण्यात आले. पुण्यात गरजू रुग्णांना त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले ...
पाण्याचा सर्वाधिक वापर आणि नासाडी हॉटेल्स, रेस्टॉरंटस्मध्ये होते. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जलमित्र अभियानाचा प्रारंभ त्या ठिकाणी केल्याचा सकारात्मक परिणाम एका दिवसात दिसून येत आहे ...
राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली. ...