ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पुण्यात पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करणाऱ्या श्री भाऊ रंगारी मंडळाने गणेशोत्सवाच्या वैभवशाली परंपरेत आणखी एक पाऊल पुढे टाकत प्रथमच महिलेच्या ...
गणेशोत्सवात विना परवाना वीज वापरली जात असल्यामुळे सर्वात जास्त तोटा होत असेल तर महावितरणचा. त्यातून वाचण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी नामी ...
शहराला स्मार्ट करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असताना राजकीय पदाधिकारी मात्र शहर विद्रूप करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या फलकबाजीला आवर घालायचा तरी कसा, असा ...
देश व जगभरात वैद्यकीय क्षेत्रातील बदलाचा वेध घेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने होमिओपॅथी विद्या शाखेचा विस्तार करण्यासाठी पावले उचलली आहेत. यात अनेक प्रकारचे रोजगाराभिमुख ...
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित समीर गायकवाड हा गेल्या चार-पाच वर्षांपासून कुटुंबाच्या संपर्कातच नव्हता. सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक ...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाशी संबंधित संशयित समीर गायकवाड याला पोलिसांनी पक डले आहे, ही समाधानाची बाब आहे. आता तरी या प्रकरणातील मास्टरमाइंड ...