ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
स्वातंत्र्योत्तर काळात विकासाच्या (?) नावाने नागरीकरण-औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देण्याची धोरणे केंद्र व राज्य सरकारांनी हिरिरीने पुढे रेटली. त्यासाठी आवश्यक ...
पाण्याबाबतच्या कोणत्याही योजनेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलीच पाहिजे, असा नियम आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीला सामोरे जायचे असेल तर पाण्याची उपलब्धता, ...
मराठवाड्यात या वर्षी पावसाने जास्तच ओढ दिली. तसे तो मागील ३-४ वर्षांपासून सूचक इशारे देत होता. दुष्काळाचे रंग त्याने मराठवाड्याच्या काही भागांत यापूर्वीच दाखविले. ...
दरवर्षी महाराष्ट्रात कुठे ना कुठे दुष्काळ पडणे हे आपल्याला नवीन नाही. त्यामुळे दुष्काळ या शब्दाची भीती आता महाराष्ट्राला फारशी वाटेनाशी झाली की काय असेच वाटते. पण यंदाचा दुष्काळ हा काही वेगळाच आहे. ...
दुष्काळाचे सावट असणाऱ्या महाराष्ट्रात शुक्रवारी चांगला पाऊस झाला आहे; पण केवळ पाऊस होऊन काही होणार नाही. कारण पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविले गेले पाहिजे आणि ...
पाणी उपलब्ध असताना त्याचा उपयोग, साठवण, वितरण आणि पुनर्वापर यासंदर्भातील गणित चुकत असल्यामुळेच अनेक शहरांमध्ये आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ...
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांच्यामध्ये टीव्हीवरील एका चर्चासत्रात झालेला वाद पोलीस स्टेशनात पोचल्याचे वृत्त आहे ...