केंद्रात व महाराष्ट्रातील सत्तेत भाजपासोबत भागीदार असूनही बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या मित्रपक्षांमध्ये स्थान न मिळाल्याने दुखावलेल्या शिवसनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत ...
स्मृतिभ्रंश (अल्झायमर) हा आजार अनेकांच्या आयुष्याची संध्याकाळ काळीकुट्ट करीत असून, म्हातारपण पोखरत आहे. संपूर्ण देशात लोकसंख्येच्या ३ टक्के म्हणजे ३७ लाख ज्येष्ठ नागरिक अल्झायमरने त्रस्त आहेत ...
पानसरे, दाभोलकरांचे खरे खुनी शोधायलाच हवे. पण पुरोगाम्यांना खूश करण्यासाठी कुत्र्याचे माकड करून तपासाचा बोकड करून हिंदुत्वाला टार्गेट नका असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील माथाडी कामगारांनी सांस्कृतीक वारसा जपण्यामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. अखंड हरिनाम सप्ताहापासून सर्व सण,उत्सव साजरे केले जातात. ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरोघरी मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या गणराय आणि गौरार्इंचा विसर्जन सोहळा सोमवारी होणार आहे ...