मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आरोपपत्र दाख केले असून त्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह हिच्यावरील आरोप हटवण्यात आले आहेत. ...
मुलीच्या बारशासाठी मुंबईहून गावी जाणा-या पित्याचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील धामणीजवळ घडली ...
मिरजेतून लातूरला आतापर्यंत पोहोचविण्यात आलेल्या सहा कोटी २० लाख लिटर पाण्यासाठी रेल्वेन तब्बल चार कोटी रुपयांचे बिल आकारले असून त्यापैकी ४ मे पर्यंतचे २ कोटी ४ लाखांचे बिल तात्काळ अदा करावे ...
हिट अँड रनप्रकरणी उच्च न्यायालयाने जरी सलमानची सुटका केली असली तरी सलमानच्या गाडीची ठोकर बसून जखमी झालेल्या नियामत शेखने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी यासाठी आता निर्णायक लढा देण्याचा एल्गार केला ...
दुष्काळदाह आणि आग ओकणाऱ्या उन्हाच्या काहिलीत होरपळून निघालेल्या विदर्भातील एका आदिवासी शेतकरी कुटुंबाने नापिकी आणि डोईवरील कर्जाला कंटाळून सामूहिक विषप्राशन केल्याची हृदयद्रावक घटना घडली ...