महाराष्ट्रात दररोज १८ हजार मेट्रिक टन कचरा गोळा होतो. त्यापैकी एकट्या मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज ९ हजार ४०० मेट्रिक टन इतका घनकचरा गोळा होत आहे. ...
एके काळी आलिशान जीवन जगणाऱ्या आणि नेहमी आंतरराष्ट्रीय स्थळांना भेटी देणाऱ्या इंद्राणी मुखर्जीचे तुरुंगातील दिनचर्येशी जुळवून घेण्यासाठी भायखळा येथील ...
वाघांचे संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र व्याघ्र संवर्धन संदेश जनजागृती रॅली’ला शनिवारी प्रारंभ झाला. राज्याचे व्याघ्रदूत ...
निवासी डॉक्टरांचे अधिक कामाचे तास, झोप नीट न मिळणे, खाण्या-पिण्याच्या अनियमित वेळा, अभ्यासाचा ताण आणि त्यातच त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांमुळे असणारी भीती ...
ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीमध्ये लवकरच वाढ केली जाईल, तसेच त्यांना विम्याचे कवच प्रदान केले जाईल, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी येथे सांगितले. ...
नवविवाहिता माहेर सोडून सासरच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि अशा स्थितीतच तिच्या चारित्र्यावर अकारणीय संशय घेऊन तिला मानसिक त्रास ...
देश स्वतंत्र झाला आहे. देशात आपलेच सरकार आहे. परकीय देशाने आक्रमण केले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सैन्य आहे. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहेत. ...
मावळ तालुक्याच्या कोथुर्णे येथे निवडणुकीच्या वादातून जमावाने एका दलित कुटुंबावर हल्ला केला. महिला, मुलांना मारहाण करून दागिने लुटण्यात आले. या प्रकरणी २७ जणांवर ...
रस्ते विकासातून आपल्याला देशाचा विकास साधायचा आहे. यापूर्वी देशात दररोज तीन ते चार किलोमीटर रस्ता बांधला जात होता. आपल्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय आल्यानंतर ...