कल्याण-डोंबिवली निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. गोळीबार, मारहाण, दमदाटी असे प्रकार घडल्याने शिवसेना, भाजपा व मनसेच्या उमेदवार ...
प्रत्येकाला घर हे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार संबंधित राज्यांना बजेटमधील घरे तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. असे असले तरी नवी मुंबईत मोकळ्या भूखंडांच्या ...
बदल घडवायचे असतील तर अंत:प्रेरणा जागृत होण्याची गरज असते. ‘बाहेरून कोणीतरी येईल, मला मदत करेल, या परिस्थितीतून मला बाहेर काढेल’ असा विचार करीत बसल्यास परिवर्तन ...
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित ‘अनपॅकिंग द स्टुडिओ : सेलीब्रेटिंग द जहांगीर सबावाला बिक्वेस्ट’च्या माध्यमातून उलगडला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रेरणा ...
गुन्हेगार हस्तांतरण कायदा सोपा केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने गुन्हेगारांना त्याची जरब बसेल व या कायद्याच्या त्यांच्याकडून होणारा गैरवापराला आळा बसेल. ...
जनतेची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे आदी पोलिसांची कर्तव्ये असली, तरी अनेक कर्मचाऱ्यांचा वापर मात्र अधिकाऱ्यांच्या बंगल्यावरील ...
तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली (जि. पुणे) येथील काळे ओढा परिसरात शनिवारी सकाळी घडली. अतुल रामदास कुसमुडे (२३, रा. वाघोली) असे त्याचे ...
भाजपा-शिवसेनेत पडलेली मतभेदांची दरी वाढत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला तडीपार करण्याच्या दिलेल्या धमकीला आम्ही घाबरत नाही, अशा शब्दांत भाजपाचे ...
युती सरकारच्या काऴात राज्यात सध्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यकर्त्यांकडून शेतक-यांनी आणि ग्राहकांची लूट होत आहे. त्यामुळे राज्यात आता नहीं चाहिये अच्छे दिन, लौटा दो ...