माहेरहून १० हजार रुपये आणत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचे हात उकळत्या तेलात बुडविल्याची संतापनजक घटना केज तालुक्यातील देवगाव येथे घडली. ...
महापालिकेत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ...
वाघ, बिबट्या व इतर वन्यपशूंना पकडून कैद करण्याच्या लोखंडी पिंजऱ्यांमध्ये बदल करण्याचे निर्देश राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार, हे पिंजरे अधिक मोठे ...
मुंबईहून बुधवारी औरंगाबादला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात धावपट्टीवरून उड्डाण घेत असतानाच तांत्रिक बिघाड झाला. या विमानात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे ...
शाहरुख खान मुसलमान आहे म्हणून त्याला लक्ष्य करणे अयोग्य असल्याचे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच भारत सहिष्णू आहे म्हणूनच शाहरुख खान एवढा मोठा सुपरस्टार झाला असल्याचेही ते म्हणाले. ...
चीनमधून औरंगाबादसाठी विमानसेवा सुरु केल्यास वेरुळ - अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या चिनी पर्यटकांमध्ये वाढ होऊ शकते. चीन सरकारने या पर्यायाचा गंभीरपणे विचार करावा ...
रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवाचे प्रतिक आहे. महाराष्ट्राचा हा गौरव देशभरासह जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच पर्यटकांना शिवकालीन इतिहास अनुभवता येणार आहे. ...