शेकडो वर्षांपासून सुरू असलेली व शोषणास कारणीभूत ठरणारी स्मशानजोगी समाजातील जात पंचायत शुक्रवारी बरखास्त करण्यात आली़ पंचांनीच ही घोषणा करत राज्यघटनेलाच ...
एकट्या मुंबईत कर्करुग्णांची संख्या २२ हजार ८६४ एवढी आहे. नागपुरात हेच प्रमाण ४३००, पुण्यात ५९२७ तर औरंगाबादेत २०६४ आहे. सर्वच प्रकारच्या कर्करोगाच्या रु ग्णांची नोंद घेतली ...
गत काही दिवसांपासून तूर डाळीवरून माजलेल्या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तुरीच्या उत्पादन वाढीसाठी विशेष योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत ...
दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमुळे समाजाला कलंकच लागला आहे. हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. देशातील असहिष्णुतेच्या वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत ...
गेल्या २७ वर्षांपासून फरार असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला भारतात आणण्यात अखेर यश आले. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) नेतृत्वातील संयुक्त पथक ...
रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी पेण येथे प्रभारी कार्यकारी अभियंता अशोक भारती यास एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे ...
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांनी लखनौत महोत्सवादरम्यान गायनाची तयारी दर्शविताच शिवसेनेने पुन्हा आपले विरोधाचे शस्त्र उगारले आहे. गुलाम अली यांची सुधींद्र कुलकर्णी ...
वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी या निर्णयाची ...
राज्य सरकारच्या अनुदानावर चालणाऱ्या संस्थांमधील सुमारे २ लाख कर्मचाऱ्यांची अंशदायी निवृत्तीवेतन योजना लवकरच केंद्र सरकारकडे वर्ग करण्यात येणार आहे. ...
पहाटे सूर्य उगवायच्या आत उटणे, सुगंधी तेल लावून गरम गरम पाण्याने अभ्यंगस्नान केले की खऱ्या अर्थाने दिवसाची सुरू झाल्याचा आनंद मिळतो. धनत्रयोदशीपासूनच दिवाळी ...