मुंबईतील डम्पिंग ग्राऊंडची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत आहे. तर दुसरीकडे बेसुमारपणे नवीन बांधकामे उभी राहात आहेत. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंडच्या समस्येवर ...
अवघ्या दोन महिन्यांत राज्यातील सुमारे १४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असताना अशा दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकारने चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय कसा घेतला? अशी विचारणा ...
राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते गणपत दि. कुलथे यांच्यावर राज्याचे माजी मंत्री व कागलचे राष्ट्रवादीचे आमदार हसनसाहेब मियालाल मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयात दाखल केलेला ...
राज्यात वेगाने वाढणाऱ्या औद्योगीकरणामुळे हातमाग उद्योगाला फटका बसला आहे. देशात २४ लाखांहून अधिक हातमाग विणकर असताना राज्यात त्यांची संख्या केवळ ५ हजार आहे ...
महाराष्ट्राने दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठीची (डीएमआयसी) भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली असून, औद्योगिक भूखंडांचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे ...
पेप्सिको इंडिया ही नामवंत कंपनी महाराष्ट्रात फळ प्रक्रिया उद्योग सुरू करणार असून त्यासाठीच्या सामंजस्य करारावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला ...