सततची नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे नैराश्य येऊन मराठवाड्यात या वर्षीच्या सुरवातीच्या ४३ दिवसात १२४ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. म्हणजेच दिवसाला सरासरी तीन शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं आहे. ...
चिक्की घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्यास मंगळवारी राज्य सरकारने नकार दिला. ही चौकशी राज्याच्या मुख्य सचिवांद्वारेच केली जाईल, अशी ठाम भूमिका सरकारने उच्च न्यायालयात घेतली ...
टोल नाक्यावरील खोळंबा टाळणे, इंधन बचत आणि पारदर्शक वसुलीसाठी देशभरात लवकरच ई-टोल सेवा सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. ...
असहिष्णुतेच्या वक्तव्यावरून संघ परिवाराच्या टिकेचे लक्ष्य बनलेला बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा ब्रँड अॅम्बेसिडर होणार आहे. ...
मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या सामान्यकरात १० टक्यांची वाढ करत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेचे २०१५-१६ चे २२५९.२८ कोटींचे सुधारीत आणि २०१६-१७ चे २५४९.८२ कोटींचे मूळ अंदाजपत्रक ...
राज्यातील किरकोळ विक्रीची दुकाने आता पहाटे ५ वाजता उघडता येईल आणि रात्री ११ वाजता ते बंद करावे लागेल. नवीन किरकोळ व्यापार धोरणात ही परवानगी देण्यात आली आहे. ...