नाट्य परिषदेचे महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीला संमेलनाध्यक्षांना वर्षभरात कधीच बोलावले जात नाही. त्यामुळे संमेलनात झालेल्या ठरावांसंदर्भात ...
आयपीएस अधिकारी आर.डी. शिंदे यांनी शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आपल्यावरील निष्काळजीपणाचे सर्व आरोप आयपीएस अधिकारी आर.डी. शिंदे यांनी फेटाळून लावले आहेत. ...
अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्याची कारवाई संथ गतीने सुरू असल्याची टीका करत उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व अनधिकृत धार्मिकस्थळे आॅगस्ट २०१६पर्यंत हटवण्याची मुदत राज्य सरकार आणि महानगरपालिकांना दिली आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरू झाली. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सकाळी दहा वाजल्यापासूनच ...
राज्यातून थंडी गायब झाल्याने तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असून गुरुवारी ३७.८ अंश सेल्सिअस तापमान मालेगाव येथे नोंदविण्यात आले. ...
शेवटचा दिवस गोड जावा...या हेतूने जिल्हा परिषदेने ‘गाव तेथे स्माशानभूमी शेड’ हा धोरणात्मक निर्णय घेतला असून, पुढील काळात जिल्ह्यातील २१२ गावांत हे शेड उभारण्यात येणार ...
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या स्फूर्तिगीतामधील ओळींमधून आपल्याला सह्याद्रीच्या भव्यतेची जाणीव होऊन डोळ्यांसमोर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील गडकोट किल्ले येतात. ...