शनिचौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, याबाबत ग्रामस्थ व विश्वस्तांसोबत चर्चा करण्यासाठी शनिशिंगणापूरला निघालेल्या भूमाता रणरागिणी बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई ...
विनाअनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी विविध कायद्यांत बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सहा महिन्यांत ती पूर्ण केली जाईल, असे शपथपत्र ...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी औरंगाबादचा पवनदीप कोहली याला मुंबईत अटक करण्यात आली. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी ...
शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिराला लागून असलेली ४५ दुकाने हटवून पालखी मार्ग रुंद करण्याची गेली ४५ वर्षे किचकट कोर्टकज्ज्यांमध्ये अडकून पडलेली योजना मार्गी लावण्यास ...
राज्यातील साखर कारखान्यांनी १२ टक्के साखर निर्यात न केल्यास त्यांना दिलेली ऊसखरेदी करसवलत काढून घेतली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ...
कौठा येथे बसवेश्वर महाराजांचा पुतळा स्थापन करण्याच्या मागणीसाठी, तीन तास ठिय्या देऊनही पालिका आयुक्तांनी भेट नाकारल्याने, बसव महामोर्चेकऱ्यांनी दगडफेक सुरू केल्याचा प्रकार ...
एकतर्फी प्रेमाचा अव्हेर करून लग्नास नकार दिला म्हणून सुमारे ११ वर्षांपूर्वी पुण्यातील एका तरुणीवर सल्फ्युरिक अॅसिड फेकून तिला कायमचे विद्रूप करणाऱ्या कैलास सीताराम ...
राज्य शासनातर्फे देण्यात येणारा २०१५ वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रा. रा. ग. जाधव यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ...
भाजपा सरकारने नवीन प्रयोग करत मुख्यमंत्री कार्यालयात एक नव्हे तब्बल 8 बाहेरील उमेदवार आणून बसविले असल्यानेराज्याच्या तिजोरीवर प्रती महिना 7,69,108 रुपयांचा बोझा पडला आहे ...