२७ फेबुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच, ‘मराठी भाषा गौरव दिन’ यंदा अधिक प्रभावी पद्धतीने साजरा केला जाणार आहे. राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच मराठी भाषेची ...
ठाणे व पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेमध्ये गेल्या दहा वर्षांत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, कामामधील अनियमतिता, पाणी पुरवठा योजनेच्या कामास कारण नसताना विलंब होणे ...
१९९३ साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी पाच वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या संजय दत्तची शिक्षा पूर्ण होण्याआधीच आठ महिने कारागृहातून सूटका होणार आहे. ...
येरवडा कारागृहात तीन वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या कैदी क्रमांक १६६५६ ची गुरुवारी सुटका होणार आहे. मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील बंदी अभिनेता संजय दत्त येरवडा ...
सलग दोन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे राज्यातील पाणी टंचाईने भीषण रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जानेवारीत ...
केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात बदल करीत राज्य शासनाने कापूस पिकाला नुकसानभरपाईतून पूर्णपणे वगळले आहे. याचा फटका विदर्भातील १० हजार गावांना बसला असल्याचा ...
गडचिरोलीच्या खुल्या कारागृहात उत्पादित झालेल्या भाजीपाल्याची बुधवारी सकाळी पहिल्यांदाच शहराच्या गुजरी बाजारात विक्री करण्यात आली. कैदी भाजीपाला घेऊन विक्रीसाठी ...
दुष्काळामुळे मराठवाड्यात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून गोदावरीच्या डाव्या कालव्यात १.४ टीएमसी पाणी पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय ...
महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या साहित्य खरेदीमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणी बुधवारी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि त्याच्या स्वीय सहायकाविरुद्ध छावणी ...
नांदेड रोड परिसरातील शासकीय कृषी महाविद्यालयात द्वितीय वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने रॅगिंग करून छळ केला जात होता. ...