'घडाळ्यात रात्री बाराचा टोला पडला...आणि... एकच जल्लोष...गुड बाय 2016... वेलकम 2017!' नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघी तरुणाई सरसावल्याचे चित्र दिसून आले. ...
नाशिक जिल्ह्यातील ओढा हे म्हणायला अवघ्या तीन ते साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव, पण येथील ८० टक्के रहिवासी तसेच ९० टक्के व्यावसायिक स्मार्टफोनचा वापर करतात. ...
सोलापूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेले उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज हे गाव़ माळढोक अभयारण्यासाठी ओळखले जाणारे हे गाव सेवासुविधांपासून परिपूर्ण ...
ठाण्याच्या धसई गावात कॅशलेस व्यवहाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. या अत्यंत दुर्गम भागात कॅशलेस व्यवहार शक्य होईल का, असा प्रश्न पडला होता. व्यापाऱ्यांनी ...
पालघर जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या २८८ शाखा असून प्रत्येक शाखेला एक-एक गाव कॅशलेस करण्याचे कालबद्ध उद्दिष्ट देण्यात आले आहे. अर्बन बँकांनाही शाखेजवळील ...
खेडी खुर्दतील १०० टक्के शेतकरी डेबिट कार्डचा वापर करू लागले आहेत. मात्र, मजुरांना रोखीने पैसे द्यावे लागत असल्याने, शेतकऱ्यांना नाईलाजाने एटीएममधून पैसे काढून ...
ग्रामीण भागातील डिजिटल सुविधा विचारात घेऊन, कॅशलेसचा निर्णय टप्प्याटप्प्याने राबवावा, अशी जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची भावना आहे. कॅशलेस व्यवहार कसा करावा ...