शासनाच्या वतीने १९९५ पासून पहिली ते आठवीचा विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. या योजनेमुळे विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली ...
पंधरा दिवसापूर्वी गाजावाजा करत बीड शहराला नगरपालिकेने वाय-फाय शहर बनवल्यानंतर आता ज्या परिसरात वाय-फाय रेंज मिळते, त्या भागात ठिकठिकाणी वाय-फाय कट्टे तयार झाले आहेत ...
राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल वाढत असून, यावर्षी बीएससी कृषी प्रथम वर्षासाठी उपलब्ध असेलल्या १४,७४७ जागांंसाठी तब्बल ६९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. ...
‘२०-ट्वेंटी’ हा शब्दप्रयोग आता सर्वत्र परिचित झाला आहे़ हा क्रिकेटमधील शब्द असला तरी उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यातही गेल्या काही दिवसांपासून ‘२०-२०-ट्वेंटी’ सुरू असल्याचे दिसून येत आहे़. ...
येथील सोमेश डिजिटल स्टुडिओ मध्ये फोटोग्राफर म्हणून काम करीत असलेल्या एका 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 19 अॉगष्ट रोजी दुपारी दीड वाजता घडली. ...
सिपना नदीच्या काठावर असलेले कोलकाज या परिसरात बांधलेल्या विश्रामगृहाचीही नोंद इतिहासात अजरामर आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी तेथे मुक्काम केला होता. ...