कारभारात पारदर्शकता हवी असे आता राज्यकर्त्यांतर्फे ऊठसूट सांगितले जाते, पण पारदर्शक कारभार कसा याचे प्रात्यक्षिक त्या वेडय़ा ठरवण्यात आलेल्या जवानाने दाखवले' असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ...
लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीत मुंबई शहरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही चांगलेच धक्के बसले. ...