भारतातील सर्वात वेगवान मानल्या जाणा-या टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी झाली आहे. 12 तासांपेक्षाही कमी वेळात टॅल्गो ट्रेनने दिल्ली ते मुंबई हे अंतर पार केलं ...
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाढते अपघात व वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी सुरु आहे. आता महामार्ग पोलिसांनी ‘गोल्डन अवर्स’ योजना राबवण्याचा निर्णय ...
माझ्या जीवितास धोका आहे, त्यामुळे मला स्वतंत्र खोलीत ठेवून चौकशी व्हावी व इतर सोयी द्याव्यात, अशी मागणी डॉ. वीरेंद्र तावडे याने त्याचे वकील समीर पटवर्धन यांच्याकडे केली आहे. ...
मी देवळात नाही़ मी सर्वत्र आहे. अगदी झाडातही मी आहे..., असा संदेश देत, सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता़ माढा) इथल्या पर्यावरणविषयक काम करणाऱ्या तरुणांनी चक्क कडुनिंबाच्या झाडालाच गणपती बनविले आहे़ ...
पत्नी शरीरसुख देण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही व त्यामुळे लग्नानंतर आपला तिच्याशी एकदाही शरीरसंबंध आला नाही, हे सिद्ध करण्यासाठी पती घटस्फोटाच्या दाव्यात ...
पोलिसांच्या एका चुकीमुळे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा इम्रान खान हा आरोपी पसार झाल्याची घटना कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे ...