कर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे पोलीस नाईक अजय गावंड आणि वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदे यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार सोमवारी मदत जाहीर करण्यात आली. ...
सगळयात जास्त अपहरणे होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. गेल्या वर्षी रोज जवळपास २३ म्हणजे तासाला एक अपहरणाचा गुन्हा नोंद होत होता. ...
हज यात्रेला जाऊ शकत नाहीत त्यांनी अनाथांना मदत तसेच भरकटलेल्यांना सहारा देऊन मानवी दु:खे दूर करणारी सत्कृत्ये केल्यास त्यांना हज यात्रेचे पुण्य मिळते ...
पुरंदर तालुक्यात दुसऱ्यांदा विमानतळासाठी पाहणी झाल्याने आता येथील शेतकरीही विरोधाची भाषा करू लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांबरोबरच विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे ...