राज्यातील तुरुंगांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी व अंडरट्रायल्स कोंबण्यात येत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने गृहविभागाच्या सहसचिवांना २१ सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. ...
राज्यात पायाभूत सुविधांवर भर देतानाच प्रत्येक खेडे डिजिटल करण्यावर आम्ही भर दिला असल्याचे सांगत २०१८ च्या अखेरीस प्रत्येक गाव डिजिटल झालेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल ...
मुंबई-बडोदा या ३५० किलोमीटर लांबीच्या आणि १४ हजार कोटी रुपये खर्चाच्या महामार्गाचे काम १ जानेवारी २०१७ पासून सुरू होणार असून २०१९ पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल ...
पाच आणि तीन वर्षांच्या विधि अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला अखेर दोन महिन्यानंतर मुहूर्त मिळाला आहे. सोमवारी प्रवेशाची पहिली यादी लागल्यानंतर पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ४ हजार १२१, तर तीन वर्षांच्या ...
मराठा समाजातर्फे निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ज्येष्ठ मंत्री, आमदार, खासदार, तसेच विविध पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. ...
सीबीएसई शाळा दप्तराविना भरवण्याची घोषणा मंडळाने केली आहे. पहिली आणि दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गृहपाठातून मुक्तता मिळणार आहे. या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. ...
डोंबिवलीतील व्यावसायिक सतीश रसाळ याच्या हत्येसाठी वापरलेला सुरा मंतरलेला होता असे तपासात पुढे आले. या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखेने मुख्य मारेकऱ्यांसह त्या मांत्रिकालाही अटक केली. ...