केवळ मोर्चे काढून काहीच साध्य होत नाही तर मोर्चातून परिवर्तन व्हायला हवे़. राज्यभरात निघालेल्या बहुजन मुक्ती मोर्चांमुळे मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र ओबीसी मंत्रालय उभारण्याची घोषणा करावी लागली. ...
उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काळा पैसा वापरता यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर दोन हजाराची नोट चलनात आणल्याचा आरोप ...
आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी विदर्भवाद्यांनीदेखील दंड थोपटले आहेत. नगरपरिषद निवडणूकांत यश मिळविणारा ‘विदर्भ माझा’ व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे ...
पुणे-मुंबई महामार्गावर आकुर्डी येथे ग्रेडसेपरेटरमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ...