शेतकरी कर्जमाफीसंदर्भात स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी केलेले विधान शेतकऱ्यांचा अवमान आणि कायदेमंडळाच्या अधिकारांचा भंग करणारे आहे ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठविले जाण्याची कुठलीही शक्यता नाही. ते राज्यातच राहतील, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज स्पष्ट केले. ...
राज्यांतील २३६ रेल्वे फाटकांवर रेल्वे ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिज बांधण्यात येणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधान ...
नवी मुंबईतील गावठाण आणि गावठाण परिसरातील हजारो गावांना अतिक्रमण ठरवून त्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. ही घरे नियमित करून स्थानिकांना, भूमिपुत्रांना न्याय द्या ...