सर्वोच्च न्यायालयात केल्या जाणा-या अपिलावरील अंतिम निकालाच्या अधीन राहून मागासवर्गीय कर्मचारी, अधिका-यांचे बढत्यांमधील आरक्षण कायम ठेवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली असून त्यामुळे बढत्यांचे आदेश काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...
देशात सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी लागू झाल्याचे चित्र आहे. इंदिरा गांधी यांनीही असाच प्रयत्न केला, तेव्हा जनसंघाने त्याला विरोध केला होता. आता बहुधा भाजपाला इंदिरा गांधी यांची भूमिका योग्य वाटत असावी, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरे ...
राज्यातील ७ हजार ५७६ ग्राम पंचायतींची निवडणूक ७ आणि १४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. पहिल्यांदाच सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होईल. राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी पत्रपरिषदेत ही घोषणा केली. ...
गेल्या वर्षी ८ नाव्हेंबर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर देशभरातील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी पैसे नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या ...
काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सद्यस्थितीत कोमात गेले आहे. ते भाजपला विरोध करताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते ‘पॅरालाइज’ (स्तंभित) झाल्याने या पक्षाला आता केवळ त्यांचे जिल्हाध्यक्ष तारु शकतात. ...
शहराच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर विदर्भातील सर्वात उंच (२०६ फूट) तिरंगा झेंडा (राष्ट्रध्वज) लावण्याच्या प्रस्तावाला यवतमाळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. ...
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील प्राथमिकच्या १७ व माध्यमिकच्या ८ अशा एकूण २५ शिक्षकांचा समावेश आहे. २०१६-१७ या वर्षात मुंबईचे नागोराव तायडे व तृप्ती हातिस्कर यांची निवड झाली आहे़ ...
राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये कोकण विभागाने लक्षणीय कामगिरी केली आहे. ४२ नगरपरिषदा व नगरपंचायतींपैकी ३० स्थानिक स्वराज्य संस्था पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्या आहेत. ...
कमी किमतीवर साखर आणि धान्य उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून देशभरात जवळपास ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करणारा ‘नटवरलाल’ प्रवीण निनावे पुन्हा सक्रिय झाला आहे. ...