मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणा-या लोकलच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला असता ...
शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप करत अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्यभर २२ आॅगस्टपासून असहकार आंदोलन पुकारलेले आहे. आता ११ सप्टेंबरपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. ...
दहावी आणि बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेचच पुरवणी परीक्षा घेण्यात येते. दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर झाला. ...
आदिवासी समाजातील लोकांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी राबविण्यात येणा-या ‘शबरी घरकूल’ योजनेतील १० हजार घरे तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेला अजूनही वेग प्राप्त झालेला नाही. सप्टेंबर महिना उजाडूनही तब्बल ५० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे, तर अजूनही विद्यापीठाला २० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत. ...
गरिबातल्या गरीब व्यक्तीलाही सणासुदीच्या काळात स्वस्त दरात साखर मिळावी या उद्देशानेच केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरसाठ्यावर मर्यादा आणल्याचे सांगून साखरेचे दर नियंत्रणातच राहायला हवेत ...
सर्वसामान्यांना केवळ एक रुपयात सेवा देणारे ‘वन रुपी क्लिनिक’चे शटरडाउन होणार आहे. रेल्वे प्रशासनाचा अंतर्गत वाद आणि राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम क्लिनिकच्या सेवेवर होत असल्याने ...
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली रविवारी लातुरात महामोर्चा काढण्यात आला. ...