जेवणाचे बिल देण्यावरून उद्भवलेल्या वादातून कळवा पोलीस ठाण्याचा हवालदार प्रवीण संख्ये याने एका बारच्या मॅनेजरसह तिघांना मारहाण केल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याची गंभीर दखल घेऊन संख्ये याला निलंबित करण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस उप ...
अघोरी विद्येचा प्रयोग करून उपचार करण्याच्या नावावर एका आजारी महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील वरूडनजीकच्या झटामझिरी येथे घडली. महिलेचा आजार बरा न होता वाढतच गेल्याने ही घटना उघडकीस आली. ...
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे वर्षभरात १३०० बालकांचा मृत्यू झाल्याने केंद्र व राज्य शासन गंभीर झाले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेल्या २२ वर्षांत ११ हजार ४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आहे. अशी भयावह स्थिती असताना केंद्र व राज्य शासन म ...
शहर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पुढे आलेल्या सात हजार लोकांमधून निष्कलंक एक हजार नागरिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. उत्कृष्ट काम करणा-या विशेष पोलीस अधिका-यांना शस्त्र परवान्यासह सुरक्षा एजन्सी परवाना देण्यात येईल, असे ...
पंधरा दिवसापासून शहरात वेणी कापण्याचे सुरू झालेले प्रकार थांबायला तयार नाहीत. पडेगाव परिसरातील कोमलनगरातील बंद घरात झोपलेल्या मुलीची वेणी कापलेली आढळली. वेणी कापण्याची शहरातील ही चौथी घटना आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र रा ...
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षण कोंन्सिल (रुसा) ची बैठक आज उच्च व तंत्र शिक्षणंमत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उच्च शिक्षणाची गुणवत्ता तसेच नजिकच्या काळात उच्च शिक्षणामध्ये करावयाच्या संशोधनाबाबत चर्चा झाली. महार ...
मुंबईतील विलेपार्ले (प) येथील स्टेट बँक कॉलनीतील सदनिकेत उंदरांच्या वाढत्या उपद्रवामुळे येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केल ...
कर्जमाफीसाठी आतापर्यंत ५१ लाख ऑनलाईन अर्ज आले आहेत. या आलेल्या अर्जांपैकी किती शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत, त्यांची संख्या सरकारने येत्या १ ऑक्टोबरच्या आत जाहीर करावी. ...