केंद्र सरकार ‘डिजीटल इंडिया’चे स्वप्न पाहात असताना सरकारच्या अखत्यारित काम करणारी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही कंपनी मात्र आपल्या बोगस सेवेने सरकारच्या योजनांना धुळीस मिळवत आहे. ...
समाजात वावरताना गुरूंनी आपले आचरण चांगले ठेवावे. गुरूंचे आचरण विद्यार्थी आत्मसात करतात. त्यामुळे त्यांनी चांगल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावा, असा सल्ला पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सोमवारी शिक्षकवृंदांना दिला. ...
निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याचा आरोप करून भामरागड येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भोजनावर मागील तीन दिवसांपासून बहिष्कार टाकला होता. ...
पोलीस विभागाच्या वतीने मुलचेरा येथील सांस्कृतिक भवनात जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान नागरिकांना शासनाकडून राबविण्यात येणाºया योजनांची माहिती देण्यात आली. ...
कोरची तालुक्यातील कोटगूल-बेडगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते मंजूर करून रस्त्यांचे काम करावे, ...
अल्पावधीतच तरुणांमध्ये लोकप्रिय झालेला; मात्र प्रचंड ध्वनी प्रदूषण करणारा डिजे यंदाच्या मिरवणुकीतून हद्दपार करण्यात आला आणि मिरवणुकीतील श्वासच गेला, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. ...
वेकोलिने कोळसा उत्खननानंतर मातीचे ओव्हरबर्डन तयार केले. या ओव्हरबर्डनवर काटेरी झुडूपांनी अतिक्रमण केल्याने या ठिकाणी जंगली स्वापदांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. ...
बल्लारपूर तालुक्याचे विभाजन करून आगामी विधान सभेच्या निवडणुकांपूर्वी कोठारी तालुक्याची निर्मिती होणार आहे, असे आश्वासन राज्याचे अर्थ नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ..... ...
विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देताना समाज घडविण्याचे उत्तम कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेल्या काही महिन्यांपासून अधिकाºयांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा आरोप करीत सर्व अधिकाºयांनी पदाधिकारी-सदस्यांविरुद्ध एकजुटीने एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. ...