औरंगाबादमधील छत्रपती नगरमध्ये एका बँक अधिकाऱ्याच्या झालेल्या हत्येने खळबळ उडाली आहे. शेकटा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र नारायण होळकर यांची राहत्या घरात गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या सेवेत पुन्हा दाखल होण्याची इच्छा डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. सक्तीच्या रजेवर असलेले कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी तसे पत्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लिहिले आहे. ...
खोटी जात सांगून ‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकिणीविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल होताच सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. फसवणुकीची तक्रार करणा-या हवामान शास्त्र विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा विनायक खोले यांच्यावर सर्वस्तरातून टिकेचा भडिमार ...
पार्टी वा इतर कार्यक्रमांसाठी एक दिवसाचा दारू विक्री परवाना मिळवून त्याआड दररोज सर्रास दारू विक्री करणारे क्लब, हॉटेल्सना दणका देत यापुढे असे परवानेच न देण्याचा निर्णय उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. ...
मुख्यमंत्री कोट्यातून म्हाडामध्ये स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाºया रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट राज्य दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक चालवत होता. ...
‘मरावे परि कीर्तिरूपी उरावे’ असे म्हणतात. कालपरत्वे यात बदल होत आहे. अवयवदान केल्यास मरणानंतरही अवयवदानाच्या रूपात जिवंत राहता येते, हे आता अनेकांच्या लक्षात आले आहे. ...
विशेष प्रतिनिधी मुंबई : आघाडी सरकारच्या काळात दमणगंगा-पिंजाळ नदी जोड प्रकल्पाबाबत झालेला करार रद्द करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू व्हावे, अशी गुजरातची इच्छा होती. मात्र, महाराष्ट्र सरकारचे काही आक्षेप होते. आता त्या बाबत महाराष्ट् ...