१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या रियाज सिद्दिकीला मंगळवारी विशेष टाडा न्यायालयाने विकासक प्रदीप जैन हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. याच केसमध्ये यापूर्वी अबू सालेम व त्याचा ड्रायव्हर मेहंदी ...
कोंढाणे धरण प्रकल्पाच्या कथित घोटाळ्यामध्ये गुंतलेल्या वरिष्ठ अधिकाºयांपासून मंत्र्यापर्यंतची साखळी, आरोपपत्रामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. ठाणे न्यायालयात सोमवारी दाखल झालेल्या आरोपपत्रामध्ये, सर्वच आरोपींवर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्या ...
येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर कन्यागत महापर्वाची सांगता उत्साहात पार पडली. सकाळी नऊच्या सुमारास कृष्णामाईला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी विधीवत नेसविण्यात आली. हजारो भाविकांनी नदीच्या पैलतीरी थांबून हा सोहळा पाहिला. ...
राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील २५०० अंगणवाडी केंद्रातील ८० हजारांपेक्षा अधिक बालकांसह सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार पुरवठा बंद आहे. त्याचा फटका अतिसंवेदनशील मेळघाटच्या ...
मुंबई : नायर रुग्णालयाच्या दंत महाविद्यालयातील भाग्यलक्ष्मी गौतमचंद मुठा (वय २०) या विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने मित्राला ‘व्हॉटस् अॅप’वर मेसेज करून आपण आयुष्य संपवणार असल्याची ...
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय (स्वाराती) अंधश्रद्धेने घेरले आहे. या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेले रूग्ण व त्यांचे नातेवाईक रूग्ण तंदुरुस्त होताच आपले पायताण ‘साडेसाती’ समजून रूग्णा ...
राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जूनपासून आजपर्यंत झालेल्या सरासरीच्या ७८ टक्के (७८७ मि.मी.) पावसामुळे धरणांमध्ये एकूण ६७ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी याच सुम ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी शोधण्यास तपास यंत्रणांना अद्याप यश आलेले नसतानाच सनातन संस्थेने ही हत्या पैशाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त करुन तपासाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. ...
संपूर्ण देशात नि:शुल्क चिकित्सेच्या महाकुंभाच्या रूपात आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा केला जाणार आहे. देशातील सर्व प्रमुख संस्थांच्या नेतृत्वाखाली अॅक्युप्रेशर, सुजोक, शिआत्सू, रिफ्लेक्सोलॉजी, जैन रिफ्लेक्सोलॉजी आदी चिकित्सा पद्धतींच्या च ...
राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय नेत्यांबाबत ते बेताल वक्तव्ये करीत आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या खासगी आयुष्यावर टिप्पणी करण्याऐवजी त्यांनी तातडीने मानसिक उपचार घ्यावेत, अशी बोचर ...