गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यात मुंबई पोलिसांची भूमिका महत्त्वाची होती. ४० हजार पोलिसांचा फौजफाटा, सोबत होमगार्ड व आठ हजार स्वयंसेवक १२ दिवस कार्यरत होते. विशेष म्हणजे परदेशी पर्यटक व भक्तांना टिष्ट्वटर, एसएमएसद्वारे संपर्क साधण्याची व्यवस्था केली हो ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बाळांच्या विशेष उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने आणि इन्क्युबेटरचा तुटवडा असल्याने ४७ बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ने उघड करताच मंगळवारी खळबळ उडाली. डॉक्टरासंह सर्व यंत्रणांची धावपळ सुरू झाली. आ ...
बिबट्यांच्या हल्ल्यामुळे एके काळी भयभीत झालेले जुन्नर तालुक्यातील नागरिक आता बिबट्यासोबत हळूहळू सहजीवनाचे धडे गिरवताना दिसू लागले आहेत. आज समस्या वाटणारा बिबट्या उद्या जुन्नर पर्यटनाचा मुख्य पर्यटनदूत होईल हे लक्षात आल्याने दहशतीपेक्षा सजगतेतून निर्म ...
कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती संच बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. रविवारपासून ५ ते ९ तासांपर्यंत भारनियमन (लोडशेडिंग) सुरू झाले आहे. परिणामी उद्योग बंद ठेवायची पाळी उद्योजकांवर आली असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची ...
राज्य सरकार उडीद व मुगाची हमीभावाने खरेदी करणार असून, तूर, सोयाबीन आणि भुईमूग या कडधान्यांची केंद्र सरकारने हमीभावाने खरेदी करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. ...
संपूर्ण राज्यामध्ये गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवर बंदी आणणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. या संदर्भात आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ...
विशेष प्रतिनिधी मुंबई : जन-जल-जंगल-जमीन यांच्या शाश्वत विकासासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाºया डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढविली असून वनाशेजारील गावातील शंभर टक्के कुटुंबांना सवलतीच्या दरात गॅस पुरवठा करण्याचा निर् ...