कुलभूषण जाधव यांच्याविरोधात पाकिस्तान जाणुनबुजून कारवाई करत असून ही एक पूर्वनियोजित हत्या असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. ...
वाट्टेल ते करून जाधव यांना सोडवण्याचा भारत सरकारचा निर्धार आहे, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत दिली. ...
देशभरातील सर्वाधिक तापमान कोकणातील भिरा येथे गेल्या काही दिवसांत किमान दोन ते तीन वेळा नोंदविले गेले़ त्यामुळे सर्वांचेच लक्ष भिराकडे वेधले गेले़ राजस्थानसारख्या ...
उष्णतेच्या लाटेने पुन्हा महाराष्ट्र होरपळत असून, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही बहुतांश शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढे होता. चैत्रात अवतरलेल्या या वैशाख वणव्याने जिवाची ...
ऊसतोडणी, फळेकाढणीसारख्या शेतकामांसाठी अनेकदा मनुष्यबळाचा तुटवडा असतो. मात्र लवकरच ‘टाटा’चा ‘ब्राबो’ रोबो ही कमतरता भरून काढणार आहे. बाजारात दाखल होताच ...
प्रस्तावित विकास आराखड्यात वांद्रे रेक्लेमेशन येथील एसपीए ब्लॉक -ए दफनभूमिसाठी आरक्षित ठेवा अन्यथा या ब्लॉकला कायमस्वरूपी स्थगिती देऊ, असा इशारा उच्च ...