'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द
Maharashtra (Marathi News) पाटलीपुत्र एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मारहाण करत लूटमार करणाऱ्या चौघांपैकी सागर तेलम (२०, रा. देऊळवाडी, कसारा) याला नागरिकांनी चोप देऊन इगतपुरी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिली ...
नेवाळीतील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी लवकरच जेलभरो आंदोलन करू. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वनविभागाची रायगड जिल्ह्यातील २५० हेक्टर जमीन देण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. ...
दत्त मंदिरात चक्क ट्रस्टींनाच भक्तांनी एका खोलीत कोंडून लाथा, बुक्क्यांनी मारल्याची घटना गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली़ ...
केंद्र शासनाने पेट्रोल व इंधनावर लावलेला सरचार्ज रद्द करावा, ही राज्य शासनाची मागणी मान्य करून केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने राज्यातील इंधनावरचा सरचार्ज रद्द केला ...
देशात काही ठिकाणी दलितांवर अत्याचार होत आहेत. ...
मजले चिंचोली येथील एका आश्रमातील महाराजाने मुंबई येथील महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली ...
सलामीलाच जोरदार बरसलेल्या पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील भातशेतीही लावणीच्या प्रतीक्षेत आहे. ...
सरकारची योजना मागेल त्याला शेततळे, अशी असली तरी जिल्ह्यातील २१ हजार शेततळे अद्याप कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली ...
जलयुक्त शिवार अभियान सिंचनाची यशकथा ठरली आहे. ...