औरंगाबाद-पुणे महामार्गावरील गंगापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी संजय चौपाने (५५), रा. ठाणे यांचे निधन झाले. तर नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, काँग्रेसचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर ...
तिरोडा येथील शेतकरी सेवा समितीचे अध्यक्ष नरेंद्र रहांगडाले यांच्या नेतृत्वात गोंदिया जिल्हा संपूर्ण दुष्काळग्रस्त घोषित करुन सर्व शेतकºयांना सरसकट पीक विमा, कर्ज माफी ...
स्वातंत्र्य दिनी गावांमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पुढील काळात करावयाच्या कामांचा आराखडा तयार केला जातो. ...
हरिपूर (ता. मिरज) येथील अशोक दत्तात्रय जोशी यांचा ‘पारिजात’ हा बंगला फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने, एक लाखाची रोकड असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. ...
ही आहे एका वेड्या कवीची शहाणी व्यथा! काव्याचे माहेरघर हृदय... कवीचा सगळा मनोव्यापार तिथूनच चालतो. सतत नवनिर्मितीचा ध्यास त्याला लागलेला असतो. त्यामुळे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्याला त्याच्या कल्पनेचे कोंभ फुटलेले दिसतात. त्याच्या या अशा वागण्याने व्य ...
मराठवाड्यातील दुर्गसंपत्तीविषयी लिहिताना सुरुवात केली ती कंधार, धारूर, उदगीर आणि रामगड-माहूरसारख्या महामहीम दुर्गस्थानांपासून. औरंगाबाद जिल्ह्यातील एखादा किल्ला घ्यावा, असा विचार करून जिल्ह्यात शिरले. अभ्यास करताना लक्षात आले की, दुर्गश्रेष्ठ देवगिरी ...
बहाणा करुन बंगल्यात शिरलेल्या पाच चोरट्यांनी आयफोन पळविला; मात्र सहा महिन्याच्या बाळाला घरातच ठेवून धाडसी सुनेनं मोपेडवरुन पाठलाग करत चोरट्यांचा शोध घेतला. ...