सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेचे असे नाही. मात्र ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. याच उपक्रमात भाग घे ...
केंद्रीय वैद्यकीय समितीने ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २७ टक्केऐवजी २ टक्केच आरक्षण ठेवले. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश अडचणीत आले आहे. ...
शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन मिळावे, यासाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशनतर्फे राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे आठवडी बाजारात माहितीचे केंद्र सुरू करण्यात आले. ...
राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे यासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेबद्दल जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे बुधवारी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. ...
वारंवार इशारा दिल्यानंतरही मेट्रोतर्फे कुठलीही पूर्वसूचना न देता खोदकाम सुरू आहेत. त्यामुळेच वीजपुरवठा करणारी केबल लाईन क्षतिग्रस्त होत असल्याचा दावा वीज वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केला आहे. ...
येथील भाईतलाव वॉर्डात गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची गोपणीय माहिती मिळताच पवनी पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा घातला असता आठ गोरे व तीन किलो गोमांस, गोहत्या करण्याकरिता लागणारे अवजारे जप्त करून आरोपीला अटक केली आहे. ...
ठेवीच्या रकमेतून ‘टीडीएस’ची परस्पर कपात महाराष्ट्र बँकेच्या वणी शाखेला भोवली. जिल्हा ग्राहक न्यायालयाने या बँकेला चपराक दिली आहे. वणी येथील मजूर महिलेने दाखल केलेल्या प्रकरणात मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य अॅड. आश्लेषा दिघाडे यांनी निर्णय दिल ...
मुलांनी शिक्षणात प्रगती साधण्यासाठी शीलयुक्त आचरण ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश विजय धांडे यांनी केले. प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान व त्रिरत्न बौद्ध महिला मंडळाच्यावतीने दोन दिवसीय बाल आनापानसती शिबिर सिद्धार्थ बुद्ध विहार आंबेडक ...
शनिवारी दिवसभर महापालिकेतर्फे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, नेमके कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे व कोणते वापरता येईल याबाबत नागरिक तसेच दुकानदारांमध्येही संभ्रम दिसून आला. नागरिकांच्या सोईसाठी लोकमतने महापालिकेच्या ...