लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंधरा ते वीस दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे थांबविली होती. परिणामी आजपर्यंत केवळ ५५ टक्के म्हणजे जवळपास १ लाख ७६ हजार ४३२ हेक्टरव ...
लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या विरूर स्टेशन वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल होत आहे. स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच मौल्यवान सागवान नष्ट होत आहे. राजुराच्या उपविभाग ...
महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती व महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन आयटक यांच्या वतीने आशा प्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यासाठी तालुका आरोग्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मुख्य ...
१२ जूननंतर झालेल्या खंडित पावसामुळे वणी उपविभागातील कोरडवाहू शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उपविभागात कपाशी, तूर व सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाची लागवड दोनदा कराव ...
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील वैयक्तिक स्वरूपातील घरकूल बांधकाम अनुदान या घटकांतून १७० लाभार्थी पात्र ठरले. त्यासाठी १००६.१६ लाखांच्या निधीला राज्य नियंत्रण समितीने मान्यता प्रदान केली. ...
एका कर्करूग्णाला मदतीचा हात देऊन येथील पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविले. खाकी वर्दीतील पोलीस दिसला की सर्वांनाच धाक वाटतो. कायदा आणि सुव्यवस्था राबविताना अनेकदा पोलिसी खाक्या जनतेला सहन करावा लागतो. ...
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूरची सहविचार सभा शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी शिक्षकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. ...
टाटांनी १०० वर्षापूर्वी मुंबईची विजेची गरज लक्षात घेऊन पश्चिम घाटातील नद्यांचा प्रवाह रोखून जलविद्युत प्रकल्प सुरू केला. त्यावेळच्या परिस्थितीनुसार ही त्यांची दूरदृष्टी समजली जाऊ शकते. मात्र या धरणांनी मराठवाडा व आसपासच्या भागाला दुष्काळाच्या खाईत लो ...
शेतकऱ्याने घाम गाळून पिकविलेला भाजीपाला बाजार समितीत नाममात्र किमतीत व्यापारी क्विंटलने खरेदी करतात. हाच भाजीपाला विक्रेत्यांच्या माध्यमातून किलोने विकताना ग्राहकांना चार ते नऊ पट अधिक दर आकारला जातो. व्यापाऱ्यांच्या या नफेखोरीत शेतकरीच नव्हेतर सामान ...
लाखनी शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामाला प्रारंभ झालेला आहे. त्यापूर्वी प्रशासनाने ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देऊन अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. काहींनी टिनाचे शेड काढले होते तर अनेकांनी तसेच ठेवले होते. ...