पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उपजराधानीची दाणादाण झाली. सर्वत्र पाणीच पाणी असताना आपल्या मागण्यांना घेऊन शुक्रवारी दोन मोर्चे विधिमंडळावर धडकले. नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था व अपर वर्धा धरणग्रस्त संघर्ष समिती, अमरावतीने भर पा ...
येथील फळ व भाजीबाजारात हजारो क्विंटल फळे व भाजीपाल्याची रोज लिलाव करण्यात येतो. याठिकाणी दिवसभर कोट्यवधी रूपयांच्या फळे व भाजीपाल्याची उलाढाल होत असते. मात्र या ठिकाणी फेकुन दिलेला भाजीपाल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यातून येथील व्यापारी ...
शहर हगणदरीमुक्त (ओडीएफ) झाल्याच्या दाव्याची पुनर्पडताळणी करण्यासाठी केंद्राचे एकसदस्यीय पथक शहरात दाखल झाले आहे. स्वच्छ भारत मिशन (नागरी) अंतर्गत हे त्रयस्थ संस्थेकडून होणारे परीक्षण असून, ते पथक त्यांचा अहवाल केंद्रीय गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाला प ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस देशभर ‘संविधान बचाव, देश बचाव’ ही मोहीम राबवित असल्याची माहित ...
गुरूवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा दिला. शुक्रवारी दिवसभर वणी उपविभागातील वणीसह, मारेगाव, झरी जामणी व पांढरकवडा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ...
व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतीला वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या पीक नुकसानाच्या कारणास्तव शेती आणि जंगलाच्या मध्ये तारेच्या जाळीचे कुंपण घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतकऱ्यांना दिलास ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील पैनगंगा खदानीतून चोरट्या मार्गाने निघणारा शेकडो टन कोळसा शिरपूरमार्गे वणीत दाखल होतो. तेथून या कोळशाची विल्हेवाट लावली जाते.वणीमध्ये कोळशाची मोठी उलाढाल आहे. अनेक राजकीय पक्षांची दुका ...
मुसळधार पावसामुळे नागपुरातून अन्य ठिकाणी उड्डाण भरणारी १२ विमाने आणि अन्य ठिकाणांहून नागपुरात येणारी ५ विमाने निर्धारित वेळेपेक्षा उशिरा आली आणि उड्डाण भरले. दृश्यता नसल्यामुळे इंडिगोचे मुंबईहून नागपुरात सकाळी १० वाजता येणारे विमान हैदराबादला वळविण्य ...