महाराष्ट्रातील शिक्षकांची भरती गणुवत्तेवर आधारित व पारदर्शक पध्दतीने व्हावी या उद्देशाने शिक्षण विभागाने ‘पवित्र’ या वेबपोर्टलची निर्मिती केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्थांच्या शाळांमधील अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित पदांवरील ...
व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी लगतच्या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले करतात. यामध्ये अनेकदा जनावरांचा मृत्यू होतो. अशावेळी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात येईल. ...
कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा जपत आपले कर्तव्य बजावतांना अनेक बाबींना सामोरे जावे लागते. असे असले तरी जो सदर बाबी पाळतो त्याचा एक दिवस सन्मान होत असतोच, असे विचार माजी आमदार आणि यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख यांनी व्यक्त क ...
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानतळोदी, पळसगाव व कोळसा या गावांचे स्थलांतरण कसे कराल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला करून यावर १८ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
नंदपूर गाव वणा नदी आणि विदर्भ नाल्याने वेढले आहे. नदी आणि नाल्याचे पाणी वाढतीवर असल्याने पुराचा धोका वाढला आहे. अशी माहिती नंदपूरचे माजी ग्रा.पं.सदस्य आणि समुद्रपूर तालुका भाजप उपाध्यक्ष महेश हिवंज यांनी दिली. ...
धान्य खरेदीनंतर ग्राहकाने ‘थम्ब इंप्रेशन’ (अंगठ्याचा ठसा) करताच त्याच्या बॅँक खात्यातील पैसे रेशन दुकानदाराच्या खात्यावर क्षणात जमा होणार आहेत. त्यादृष्टीने बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमधील ‘ई-पॉस’ मशीन अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे. या सुविधेची ...
निफाड तालुक्यातील विमान दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या पंचनाम्याविषयी प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संशय आहे. सात शेतक-यांचे सुमारे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा काढलेला अंदाज अवास्तव वाटत असल्याने कृषी अधीक्षकांनी नव्याने पंचनामे करून अहव ...
राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. १४ ईस्पितळे व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. राज्यात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना ...
गुरूवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे तसेच वर्धा जिल्ह्या शेजारील नागपूर येथे मुसळधार पाऊस..... ...
शेतात चारायला नेलेल्या गाई घराकडे परत घेऊन येत असताना जोरात कडाडलेली वीज कोसळून होरपळलेल्या दोन विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रामटेक तालुक्यातील खिंडसी डागबेल परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५.४५ ते ६ वाजताच्या दरम्यान घडली. ...