नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील सिडकोच्या कथित भूखंड घोटाळ्यावरून थेट आरोप होताच, या भूखंड विक्री व्यवहारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्थगिती दिली. तशी माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली. ...
स्वातंत्र्यलढ्यात ख्रिश्चनांचे योगदान नव्हते, असे वक्तव्य करणारे उत्तर मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांना भाजपा नेतृत्वाने शुक्रवारी जाब विचारताच, त्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतल्याने भाजपाची अडचण झाली. ...
महाराष्ट्रातील एकूण ३.१४ लाख कर्मचा-यांपैकी ६३ टक्के कर्मचारी दररोज कार्यालयात वेळेवर येतात, असे समोर आले आहे. पण या बाबतीत हरयाणा, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या तुलनेत आघाडीवर आहेत, तर पश्चिम बंगाल आणि बिहारमधील स्थिती राज्यापेक्षा वाईट आहे. ...
गेल्या कैक वर्षांपासून मराठी भाषा भवनचा प्रश्न ‘धूळखात’ पडलेला आहे. अनेकदा भाषातज्ज्ञ आणि मराठीप्रेमींनी याची आठवण करून देण्यासाठी राज्य शासनाला साकडे घातले. मात्र, पदरी निराशा आली. ...
चित्रपटाच्या बनावट प्रसारण परवानगी प्रमाणपत्राच्या आधारे चित्रपट थेट आॅनस्क्रीन येत असल्याची धक्कादायक माहिती एमआयडीसी पोलिसांकडे आलेल्या तक्रारीतून उघड झाली. ...
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबई विद्यापीठाशी जोडलेल्या अल्पसंख्याक कॉलेजांनी पदवी प्रवेशासाठी दिला जाणारा मागासवर्गीय कोटा रद्द केल्याच्या निर्णयाला राज्य सरकार उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्याबबात १३ जुलैला सुनावणी असल्याने त्यानंतरच तेरा ...
मुंबई : कृषीमालाला दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर आता धान्याच्या वाढत्या दरांसह महागाई पाऊण टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पण केंद्र सरकारने या निर्णयासोबतच ‘किंमत फरक योजना’सुद्धा (पीडीएस) तात्काळ लागू केल्यास महागाईवर ...
पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात पर्यटक आणि ट्रेकर्स मोठ्या संख्येने येत असतात. या काळात होणाऱ्या अपघाती मृत्यूंना आळा घालण्याकरिता कर्जत उपविभागीय दंडाधिकारी वैशाली परदेशी यांनी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा, आडोशी पाझर तलाव ये ...