वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ही ग्रामविकासाची गुरुकिल्ली होय. गावावरुन देशाची परिक्षा असे राष्ट्रसंतानी आपल्याला सांगितले आहे. ग्रामगीतेचा अभ्यास करुन ग्रामसेवा केली पाहिजे. ...
जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकरीसुध्दा रेशीम लागवडीकडे वळत आहे. मात्र जिल्ह्यात उत्पादित होणारे रेशीम जालना किंवा रामनगर (कर्नाटक) येथे विक्रीला जात आहे. ...
राज्यात सर्व शिक्षा अभियान राबविला जात आहे. या अभियानांतर्गत कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असून शिक्षणावर अमाप खर्च करीत आहे. ...
शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानाची तीन वर्षांची मुदत येत्या २४ जुलैला संपत आहे. ...
अड्याळ ते कोंढा दरम्यान राज्य मार्गावर सध्या जेसीबी मशिनद्वारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली झाडे सपाट करण्याचे काम सुरु आहे. शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमाला हे एक प्रकारे आवाहन आहे. यामुळे कोंढा ते अड्याळ मार्गाव ...
व्यवस्था आता सुधारली आहे म्हणतात. शिक्षणाची दारे सर्वांनाच खुली झाली आहे म्हणतात... पण हे खरे नाही.. गरिबांच्या लेकरांसाठी अजूनही उच्च शिक्षणाची दारे मोफत उघडत नाही. एका साध्या सालगड्याने आपल्या पोराला डॉक्टर करण्याचे स्वप्न बाळगले. ...