अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधीत मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आलेला आहे. ...
पावसापासून बचाव करण्यासाठी टिप्परखाली लपलेल्या एका इसमाचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील नासीरभाई यांच्या खदान परिसरात मंगळवारी सकाळी ८.३० वाजता घडली. देवीदास गंगाराम चैलवार (५०,रा.मासोद) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी फे्र ...
महिला व बालविकास विभागाने सुरू केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत ५७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून ८१ लाख २५ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे आला आहे. या योजनत तालुक्यांतील लाभार्थ्यांचा समावेश आहे. ...
येथील ९३ वर्षीय गोपाळराव यावले यांची ४७ वर्षांपासून रेडिओशी जुळलेली सलगी आजतागायत कायम आहे. त्यामुळे ते आजही रेडिओला तू माझा सांगाती, असे संबोधतात. ...
माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भैयासाहेब उपाख्य चंद्रकांत रामचंद्र ठाकूर यांच्या निधनानंतर विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शोकप्रस्ताव सादर केला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी भय्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. ...
केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांतर्गत लाखोंच्या कामाचे कंत्राट देण्याची थाप मारून दिल्लीच्या ठगबाजांनी एका स्थानिक व्यापाऱ्याला तीन लाखांचा गंडा घातला. ...
हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या आॅपरेशन ‘मुस्कान’ ’अंतर्गत २०११२ बालके शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ज्या भागात अल्पवयीन मुली आहेत, विशेषत: झोपडपट्टी भागांमध्ये जास्त प्रमाणात सी ...